Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला अंशतः यश – जिल्ह्याभरात उपोषणाला वाढतोय पाठिंबा

admin by admin
29/10/2022
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अनेक मागण्यांसाठी आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास जिल्ह्याभरात मोठा पाठिंबा मिळत आहे. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. या उपोषणाला अंशतः यश मिळाले असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.


त्यांनी म्हणले आहे की, 2020 च्या पीक विम्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला 373 कोटी रुपये शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत सूचित करून देखील कंपनी शेतकऱ्यांना विमा देणेबाबत टाळाटाळ करत होती. त्याच्या अनुषंगाने माझे गेल्या सहा दिवसापासून धाराशिव शहरांमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा धसका घेऊन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना दि. 28 ऑक्टोबर 2022 रोजी पत्र देऊन विमा कंपनीची स्थानिक मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करण्याबाबत व महसूली वसूली करवाई करावी असे सूचित केले.


2021 च्या पिक विमा बाबत देखील कंपनीने अद्याप काही केलेले नाही त्याबाबत देखील पिक विमा कंपनीला कायदेशीर नोटीस देऊन योग्य ही न्यायालयीन प्रक्रिया करणार असल्याचे कळवले आहे व याबाबत राज्य शासनाने देखील आवश्यक कार्यवाही करावी असे लेखी पत्र देऊन कळवले आहे. 2022 चे 248 कोटी अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. ते धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याबाबत राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही करून ते अनुदान जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे अशी विनंती राज्य शासनाकडे केली आहे.
2020 च्या खरीप हंगामातील सुधारित 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांच्या याद्या 29 ऑक्टोबर पर्यंत सार्वजनिक स्थळी डकवाव्यात. याबाबत कृषी सहायक व ग्रामसेवक व तलाठी यांना आदेश दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्याबाबत प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हे उपोषणाचे अंशतः यश असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.

Tags: आमदार कैलास पाटीलआमरण उपोषणपीक विमा
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते होणार कोराळ येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

Next Post

आनंदाची डोही आनंद तरंग या अभंगावर श्रोते भारावले – जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

आनंदाची डोही आनंद तरंग या अभंगावर श्रोते भारावले - जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's