Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मोठी बातमी – पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यंत मुदतवाढ – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

admin by admin
15/07/2021
in ब्रेकिंग, महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आला आहे.
पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज (दि. १५ जुलै) शेवटची मुदत होती. आतापर्यंत राज्यातील सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध, इंटरनेटच्या अडचणी यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने मुदतवाढीचा हा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे दि. २३ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे. पीकविमा भरण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. राज्य सरकारने दिलेला मुदतवाढ प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Tags: पीक विमा मुदतवाढ
Previous Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवसंपर्क अभियानाचे उद्घाटन – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

लोकमंगल कारखान्याने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन – तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले निवेदन

Related Posts

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू
महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

14/06/2025
रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा
महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

06/06/2025
आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

31/05/2025
ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
Next Post

लोकमंगल कारखान्याने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन - तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's